Bangladeshis infiltration नुकतेच संसदेत आप्रवासन आणि विदेशी नागरिक विधेयक मंजूर करण्यात आले आहे. यानिमित्त देशासमोर गंभीर समस्या असलेल्या रोहिंग्या आणि बांगलादेशींची घुसखोरी करा, स्थायिक व्हा आणि वस्ती निर्माण करा, या भयावह रणनीतीवर आधारित हा विशेष लेख...
Read More
Bangladeshi दिल्ली पोलिसांनी भारतात अवैधपणे वावरणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. टोळीने अवैधपणे प्रवेश केलेल्या बांगलादेशींना बनावट कागदपत्रे तयार करण्याची मदत केली आहे. बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी मदत करण्यात आली होती.
Rohingyas मेघालय आणि त्रिपुरा सीमावर्ती गावांमध्ये सात बांगलादेशी नागरिक आणि चार रोहिंग्यांना अटक करण्यात आली आहे. सीमेपलीकडून परदेशी नागरिकांना भारतात अवैधपणे घुसखोरी करण्यास मदत करणाऱ्या चार भारतीय दलांनाही अटक करण्यात आली असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने रविवारी दिली आहे. ही घटना १६ मार्च २०२५ रोजी घडली आहे.
बांगलादेशी घुसखोरी ( Bangladeshi Infiltration ) रोखण्याची जबाबदारी केवळ सरकारची नसून माध्यमे, नागरिक, सामाजिक संघटना यांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे. तेव्हा, देशातील घुसखोरीच्या या ज्वलंत समस्येवर नेमक्या उपाययोजना कोणत्या? जबाबदार्या कशा निश्चित कराव्या? यांचा उहापोह करणार्या लेखाचा हा पूर्वार्ध...
Donald Trump अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथबद्ध होताच अपेक्षेप्रमाणे अवैध घुसखोरीविरोधात कडक कारवाईचे निर्देश दिले. ट्रम्प यांनी जन्मसिद्ध नागरिकत्वाचा कायदाही रद्द केला असून, ‘घुसखोरमुक्त अमेरिके’कडे पहिले पाऊल उचलले आहे. आता भारतातही अशाच प्रकारे रोहिंग्या आणि अवैध बांगलादेशी घुसखोरांच्या समस्येवर मूळापासून घाव घालण्याची वेळ आली आहे!
Rohingya - Bangladeshi infiltrators उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे १८ जुलै २०२४ रोजी हजारो रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांच्या जन्म दाखल्यांची बनावट कागदपत्रे उघडकीस आली आहेत. आता याप्रकरणाची चौकशी करण्यात आली असून एकूण ५२ हजारांहून अधिक बनावट कागदपत्रे उघडकीस आली होती. एकूण ५२ हजारांहून अधिक बनावट जन्मदाखले असल्याची माहिती समोर आली आहे. या फसवणुकीत पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळसह भारतातील अनेक राज्यातील नागरिकांच्या प्रमाणपत्रांचा यामध्ये समावेश होत आहे. ही सर्व बनावट कागदपत्रे रद्द करण्यात आली होती, अस
Rohingyasउत्तर प्रदेशात दहशतवादी विरोधी पथकाने शुक्रवारी २९ नोव्हेंबर २०२४ म्यानमारमधील रोहिंग्या घुसखोर मोहम्मद अब्दुल्लाला वाराणसी येथून अटक करण्यात आली. संबंधित व्यक्तीने भारतात घुसखोरीच केली नसून त्यांनी वाराणसी येथील ज्ञानव्यापीसह चार मशिदींची रेकी केली होती असे सांगण्यात येत आहे. अब्दुल्ला यांनी बनावट कागदपत्रे बनवली होती. ज्यात आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदान कार्डाचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Bangladeshi in Gujarat
देशात घुसखोरीचा रक्तबीज माजला आहे. ईशान्येकडील आसाममध्ये तर त्याचा उन्माद अधिकच. या राक्षसाला न्यायशक्तीने दणका देत, घुसखोरांच्या उन्मादाचा नि:पात करण्यासाठी करण्यात आलेल्या कायद्याला घटनासुसंगत ठरवले आहे. तसेच, सरकारला कायद्याची कठोर अंमलबजावणी करत, न्यायोचित कारवाई करण्याचे आवाहनही केले आहे.
आसाम सरकारने आपल्या विधानसभेत राज्यातील घुसखोरांबाबत माहिती दिली असून आसाममध्ये सुमारे ४८ हजार घुसखोरांची ओळख पटली आहे. गेल्या साडेचार दशकातील घुसखोरांची ओळख पटवण्यात आली आहे. १९७१ ते २०१४ दरम्यान राज्यात ४७,९२८ घुसखोरांची ओळख पटली असल्याचे आसाम सरकारने यावेळी सांगितले. या लोकांना राज्याच्या विदेशी न्यायाधिकरणाने परदेशी घोषित केले आहे. घुसखोरांपैकी ५६ टक्के गैर हिंदू असून यात २०६१३ हिंदूंची संख्या असल्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले. (Bangladeshi Migrants in Assam)
हिवाळी अधिवेशनादरम्यान बुधवारी संसदेत घुसखोरीची घटना घडली. लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून दोन तरुणांनी खासदारांच्या बाकांवर उड्या घेतल्या आणि घोषणाबाजी केली. यावर आता उबाठा गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
लष्कराच्या जवानांनी जम्मू जिल्ह्याच्या पुढे भागात नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला असल्याचे लष्कर अधिकाऱ्यांनी बुधवारी दि. २४ ऑगस्ट रोजी सांगितले. पल्लनवाला सेक्टरमध्ये मंगळवारी दि. २३ ऑगस्ट रोजी रात्री दहशतवाद्यांच्या एका गटाने भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. सतर्क सैनिकांनी त्यांच्यावर गोळीबार केल्याने त्यांना माघार घ्यावी लागली. जम्मू भागात नियंत्रण रेषेजवळ गेल्या ७२ तासांत दहशतवाद्यांचा घुसखोरीचा हा तिसरा अयशस्वी प्रयत्न आहे.
भारतीय सुरक्षा दलांनी पाकिस्तानकडून जम्मू काश्मीरमध्ये होणारा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. पाकिस्तानकडून ड्रोनच्या माध्यमातून जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला जात होता
सरकार एकीकडे चीनच्या आक्रमक वृत्तीला पायबंद घालण्याचा प्रयत्न करीत असताना, त्यामध्ये खोडा कसा घालता येईल, असा प्रयत्न काही विरोधी पक्ष, प्रसिद्धी माध्यमे करीत आहेत. ही माध्यमे भारतात आहेत की चीनमध्ये, अशी शंका त्यांचा जो व्यवहार दिसत आहे त्यावरून वाटते.
चीनने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्यास चोख प्रत्युत्तर देण्यात येणार
सीमावर्ती भागातील मोबाईल कनेक्टिव्हिटी बंद
चीनसोबत तणाव; तिन्ही दलांनी दिल्या तयारीच्या ब्लूप्रिंट
भारतात दहशतवाद्यांची घुसखोरी करणे, हेच पाकचे धोरण राहिलेले आहे. पाकिस्तान जोपर्यंत हे धोरण सोडत नाही, तोपर्यंत भारतीय सैन्यातर्फे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देणे सुरुच राहणार आहे,
संपूर्ण जगभरात बेकायदेशीरपणे सीमा ओलांडून प्रवेश करणार्या अवैध घुसखोरांवरून वादंग सुरू असल्याचे दिसते.
भारतीयांनी आपल्या देशात सुरू असलेल्या विविध प्रकारच्या चिनी घुसखोरीकडे सावधगिरीने पाहण्याची गरज आहे. कारण, याचाच फायदा घेऊन चीन आणि भारताचे शत्रू भारताविरोधातील धोरणे देशात मंजूर करून आपल्या राष्ट्रहितांना धक्का लावू शकतात. त्यामुळे भारतीय जनतेने आपले राष्ट्रीय हित कशामध्ये आहे, हे समजून घेऊन कोणताही राजकीय पक्ष, संस्था त्या विरोधात काम करत असेल तर आपण त्यांच्याविरोधात मतदान करून त्यांना धडा शिकवला पाहिजे.
भारत पाकिस्तान सीमेवरून अटारी आंतरराष्ट्रीय सीमेवरून भारतात घुसखोरी करत असताना सुरक्षा रक्षकांनी एक व्यक्तीला ठार केले. गेट नंबर १०३ मधून हा इसम पाकिस्तानातून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होता.
पाकिस्तानच्या तीन लढाऊ विमानांनी भारतीय सीमेवर घुसखोरी केली आहे. भारताच्या प्रतिहल्ल्यात हे तीनही विमान माघारी पळून गेले. मात्र, यातील एका F-१६ लढाऊ विमानाला पाडण्यात सुरक्षा यंत्रणेला यश आले
देशभक्ती भारतीयांच्या गुणसूत्रातच नाही. किमान पाच कोटी बांगलादेशी भारतात आहेत.
भारतीय नागरिक असल्याची कागदपत्रे, शिधावाटप पत्रिका, मतदार ओळखपत्रे मिळवून बांगलादेशी घुसखोर भारतात स्थायिक झाले आहेत