Enter your Email Address to subscribe to our newsletters
#Chhaava #ChhaavaMovie #VickyKaushal छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाच्या इतिहासावर आपल्या विचारधारेला जगवणारी गिधाडे महाराजांच्या इतिहासाबद्दल जनतेची दिशाभूल करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत. #Chhaava #ChhaavaMovie #VickyKaushal #LakshmanUtekar #ChhatrapatiSambhajiMaharaj #ChhatrapatiShivajiMharaj #MahaMTB
Read More
गणोजी आणि कान्होजी शिर्के यांचे वंशज असलेल्या शिर्के कुटुंबियांनी हिंदी चित्रपट ‘छावा’ विरुद्ध आक्षेप नोंदवला आहे. त्यांच्या मते, या चित्रपटात त्यांच्या कुटुंबाची चुकीची आणि नकारात्मक प्रतिमा दाखवली गेली आहे. तसेच, ऐतिहासिक तथ्यांचा विपर्यास करून त्यांच्या पूर्वजांचा चुकीच्या पद्धतीने उल्लेख करण्यात आला आहे.
गणोजी आणि कान्होजी शिर्के यांचे वंशज असलेल्या शिर्के कुटुंबियांनी हिंदी चित्रपट ‘छावा’ विरुद्ध आक्षेप नोंदवला आहे. त्यांच्या मते, या चित्रपटात त्यांच्या कुटुंबाची चुकीची आणि नकारात्मक प्रतिमा दाखवली गेली आहे. त्यांचे पूर्वज खलनायक म्हणून दाखवण्यात आले आहेत. मात्र, प्रत्यक्षात गणोजी आणि कान्होजी शिर्के हे छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावान सेनानी होते, असा दावा शिर्के कुटुंबाने केला आहे.
जीवनात नेमके ध्येय काय असावे, हे अनेक ग्रंथ शिकवितात आणि व्यक्ती दर्शवितात. रणरागिणीच ( Article on Prof. Dr. Anuradha Yedke ) तयार करण्याचे हे ध्येय अत्यंत प्रेरक.
‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर हिला फार कमी वेळात प्रसिद्धी मिळाली. आपल्या कोकणाचे महत्व सोशल मिडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न अंकिताने केला होता आणि त्याला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी अंकिता बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. आणि बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वीच तिने तिच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदाराबद्दल सांगितले होते. अंकिताचा होणारा नवरा मनोरंजनविश्वातील संगीतकार असून त्याचं नाव कुणाल भगत आहे. दरम्यान, होणाऱ्या नवऱ्यास
Ram Temple विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील गडावरील प्राचीन राम-सीता मंदिर सुप्रसिद्ध आहे. छोट्या टेकडीवर हे मंदिर असल्याने त्यास ‘गड मंदिर’ म्हणूनही ओळखले जाते. वनवासकाळात श्रीराम, सीता व लक्ष्मणाचे काही काळ या टेकडीवर वास्तव्य होते. येथेच श्रीरामाची व ऋषी अगस्त्य मुनींची भेट झाली. त्यांनी रामास ब्रह्मास्त्रासह अनेक अस्त्रे दिली. गडमंदिर हे अनेक देवदेवतांच्या मंदिरांचे भव्य-विस्तीर्ण असे संकुल आहे. विशेष म्हणजे, लक्ष्मणाचे येथे स्वतंत्र मंदिर आहे. कवी कुलगुरू कालिदासाचा तसेच प्राकृत मराठीत ‘सेतुब
(Lakshmi Mittal Group) चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा येथे लक्ष्मी मित्तल समुहाच्या प्रस्तावित पोलाद कारखान्याच्या स्थापनेचा मार्ग अधिक प्रशस्त झाला असून कारखाना प्रशासनासमोरच्या अडचणी वेगाने सोडवून हा कारखाना लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी वेगाने पावले उचलण्याचे निर्देश दि. २८ नोव्हेंबर रोजी सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाच्या विविध विभागांना दिले आहेत. लक्ष्मी मित्तल समुहाचा हा प्रस्तावित पोलाद कारखाना आशियातील सर्वात मोठा पोलाद प्रकल्प ठरणार असून पोंभुर्ण्यातील पाच हजार एकर जमिनीवर या पोलाद प्रकल्पाची उ
नवी दिल्ली : ( PM Modi ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी पीएम विद्यालक्ष्मी या नवीन केंद्रीय क्षेत्रातील योजनेला मंजुरी दिली आहे. याद्वारे गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान केले जाणार आहे. पीएम विद्यालक्ष्मी योजनेंतर्गत, दर्जेदार उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणारा कोणताही विद्यार्थी, शिक्षण शुल्क आणि अभ्यासक्रमाशी संबंधित इतर खर्चाची संपूर्ण रक्कम भरण्यासाठी बँक आणि वित्तीय संस्थांकडून तारणमुक्त, गॅरेंटर फ्री कर्ज मिळविण्यास पात्र असेल. ही योजना एका
(Haryana Vidhansabha) भाजपने हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा जारी केला आहे. ‘लाडली लक्ष्मी योजनें’तर्गत भाजप राज्यातील सर्व महिलांना दरमहा २ हजार, १०० रुपये देणार आहे. याशिवाय दोन लाख लोकांना रोजगार आणि हरियाणाच्या अग्निवीरांना सरकारी नोकर्यांमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे.
लक्षद्वीप येथे लोकसभेसाठी आमच्या उमेदवारांना 'घड्याळ' हेच चिन्ह मिळणार आहे त्यामुळे कुणीही चुकीच्या माहितीवर आधारीत गैरसमज पसरवू नये अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.
लक्षद्वीपमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार गटाच्या उमेदवारास पाठिंबा जाहीर केला आहे. तसे पत्रक भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी दि. २२ मार्च रोजी जारी केले आहे.
स्त्री जाणती झाली, तिला आवाज फुटला की ती बोलू लागते. बहुतेकदा हा आवाज घराच्या चार भिंतींबाहेर ऐकू येत नाही. पण, जागृत झालेले आत्मभान आणि भाषेची जोड याच्या आधारे ती काळाच्याही कराल भिंती लांघून बोलू लागते, ती लिहू लागते, जनमानसापर्यंत पोहोचते. तेव्हा आजच्या ‘जागतिक महिला दिना’निमित्त अशाच काही गाजलेल्या आणि भावलेल्या स्त्री आत्मचरित्रांचा घेतलेला हा कानोसा...
केंद्र सरकार लक्षद्वीपच्या विकासासाठी ₹३६०० कोटींहून अधिक खर्च करणार आहे. वास्तविक, केंद्र सरकार आपल्या वेगवेगळ्या बेटांवर विविध प्रकारच्या सुविधा विकसित करणार आहे. यामुळे भारतीय पर्यटकांना परदेशात न जाता आपल्या देशातील सुंदर समुद्रकिनाऱ्यांचा आनंद लुटता येणार आहे. केंद्र सरकार लक्षद्वीपला पर्यटन केंद्रात रूपांतरित करण्याचा प्रयत्न करत आहे.
उत्तर प्रदेशच्या बागपतमधील महाभारताशी संबंधित लाक्षागृहा आणि बदरुद्दीन शाह मजारच्या वादाप्रकरणी न्यायालयाने हिंदू पक्षाच्या बाजूने निकाल दिला आहे. हिंदूंना १०० बिघा जमिनीचा (६१.९ एकर) हक्क दिला असल्याचे मंगळवारी बागपत एडीजे न्यायालयाने सांगितले. या प्रकरणात न्यायालयाने हिंदू पक्षाकडील १० हून अधिक साक्षीदारांची साक्ष नोंदवली होती. गेली ५३ वर्ष न्यायालयात खटला सुरू होता. (Baghpat Lakshagruh Hindu)
लक्षद्वीपला जर मालदीवप्रमाणे पर्यटन विकसित करायचे असेल, तर दोन मोठ्या बाबी महत्त्वाच्या आहेत. तिथे असलेली सुरक्षा व्यवस्था आणि पायाभूत सुविधांचा विकास केल्यास पर्यटक तिथे मोठ्या संख्येने दाखल होतील. त्याचा सविस्तर आढावा घेणारा हा लेख...
इंट्रोधर्म, कर्म आणि करुणेच्या त्रिवेणी संगमावर विलसित झालेले विमल कमलपुष्प म्हणजे श्रीराम! दशरथपुत्र, अयोध्यापती श्रीराम हा भारतीय अवतार संकल्पनेनुसार भगवान विष्णूंचा सातवा अवतार मानला जातो. सीता आदिशक्तीचा, तर लक्ष्मण शेषाचा अवतार मानले जातात. पृथ्वीवरील सज्जनांचे म्हणजे सामाजिक नीतीमूल्याचे रक्षण आणि अमंगल दुष्ट शक्ती नाश करून धर्माची पुनर्स्थापना हे अवतार संकल्पनेमागे मुख्य तत्त्व आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका फोटोमुळे अख्खा मालदीव देश कामाला लागला, एवढी त्यांच्यात ताकत आहे. पण असच काही जर शरद पवारांनी केलं असतं तर काही फरक पडला असता का? असे म्हणत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी निशाणा साधला आहे. ते सांगली येथे महायुती जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेनंतर शीगेला पोहोचलेल्या मालदीव-लक्षद्वीप मधील वाद दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालला आहे. अनेक हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी मालदीवला सुनावल्यानंतर आता यात दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जून यांनीही आता थेट मालदीवला सुनावले आहे. नागार्जुनने पंतप्रधान मोदींना पाठिंबा देत मालदीवला न जाण्याचा निर्णय घेत पंतप्रधानांचा अपमान सहन करणार नसल्याचे सुनावले आहे. दरम्यान, तेलुगू अभिनेता नागार्जुनने सुट्टीसाठी मालदीवला जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पण मोदींच्या दौऱ्यानंतर त्याने
देशात सध्या भारत विरुद्ध मालदीव वाद पेटलेला पाहायला मिळत आहे. मालदीवच्या मंत्र्यांनी भारताच्या आत्मनिर्भरतेवर केलेल्या टीकेनंतर हिंदी चित्रपटसृष्टीतूनही चित्रिकरण बंद करण्याचे आवाहन केले जात आहे. आत्तापर्यंत अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सलमान खान, श्रद्धा कपूर, रणवीर सिंग सारख्या अनेक कलाकारांनी मालदीववर टीका करत तेथे चित्रपटाचे शुटिंग करण्यास नकार दिला असून आता ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने (AICWA) चित्रपट निर्मात्यांना मालदीवमध्ये चित्रपटांचे चित्रिकरण न करण्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्रातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देऊन ऑलिम्पिक पदकांचे ध्येय गाठण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मिशन लक्ष्यवेध' योजनेची घोषणा गेल्या अर्थसंकल्पात केली होती. त्या घोषणेची आता पूर्तता झाली असून, महायुती सरकारने 'मिशन लक्ष्यवेध' योजना राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी १६० कोटी ४६ लाखांच्या भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच लक्षद्वीप दौरा करत तेथील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र, मालदीवच्या काही मंत्र्यांनी पंतप्रधानांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे गदारोळ माजला. सोशल मिडियावर बॉयकॉट मालदीव हा हॅशटॅग ट्रॅन्ड होऊ लागला. शिवाय मनोरंजनविश्वातील अनेक कलाकारांनी देखील पंतप्रधान आणि लक्षद्वीपला पाठिंबा देणाऱ्या पोस्ट केल्या. आता यात अभिनेते पंकज त्रिपाठी यांनीही आपले मत मांडले असून मालदीवपेक्षा लक्षद्वीप बरं असे म्हणत भारतीयांचे मन जिंकले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीवच्या नेत्यांनी केलेल्या विधानामुळे सुरु झालेल्या वादावर विविध क्षेत्रातील मंडळींनी निषेध नोंदवत लक्षद्वीपच्या पर्यटनाला प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट केल्या होत्या. परिणामी मालदिवच्या त्या नेत्यांची हकालपट्टी देखील करण्यात आली. तसेच, मालदीवच्या पर्यटनावरही याचा दुष्परिणाम झालेला दिसून येत आहे. मालदीवला केवळ पर्यटनस्थळ इतकीच ओळख मर्यादित नसून, तेथे अनेक चित्रपटांचे चित्रिकरण किंवा मॉडेल्सचे फोटोशुट देखील तिथे केले जाते. त्यामुळे आता या प्रकरणात फेडरेशन ऑ
भारत लक्षद्वीप बेटांना पर्यटनासाठी प्रोत्साहन देण्याचा विचार करत आहे. या पार्श्वभूमीनर लक्षद्वीपमधील मिनिकॉय बेटांवर एक नवीन विमानतळ विकसित करण्याची योजना आखत असून त्याचा वापर व्यावसायिक विमानांसह लष्करी विमानांनाही करता येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर लक्षद्वीप हे इंटरनेटवर सर्वाधिक सर्च करण्यात आले. भारतीय ट्रॅव्हल्स कंपन्यांनादेखील लक्षद्वीपबाबत विचारणा करण्यात आली आहे. भारतीय पर्यटकांनी लक्षद्वीपला भेट देण्यासाठी पहिली पसंती दर्शवली आहे. तसेच, भारतीयांनी मालदीव येथे पर्यटनाला जाण्यासाठी काढलेली तिकीटेदेखील यादरम्यान रद्द केल्याचे पाहायला मिळाले होते.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीव सरकारच्या मंत्र्यांनी आणि तेथील चीनसमर्थक लोकांनी भारतीयांविरोध आणि पंतप्रधानांविरोध गरळ ओकण्यास सुरुवात केली. या सर्व प्रकरणानंतर मालदीवमधील भारतविरोध संपूर्ण जगासमोर आला आहे. पण भारतासोबत ऐतिहासिक. सांस्कृतीक आणि आर्थिक संबंध असलेल्या मालदीवमध्ये हा भारतविरोध कसा फोफावला याची माहिती घेणे गरजेचे आहे.
भारतविरोधी भूमिका घेतल्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाने मालदीवच्या भारतातील उच्चायुक्तांना पाचारण केले आणि अवघ्या चारच मिनिटात त्यांना समज देऊन रवानाही करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलच्या अपमानास्पद वक्तव्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भारताने मालदीवचे उच्चायुक्त इब्राहिम साहिब यांना सकाळीच पाचारण केले होते.
कॅनडातील खलिस्तान्यांनी आता हिंदू मंदिरांचा वापर भारतविरोधी घोषणा देण्यासाठी करण्याचे तंत्र अवलंबलेले दिसते. तथापि, हिंदूंनी खलिस्तान्यांना ‘वंदे मातरम्’चा जयघोष करत चोख प्रत्युत्तरही दिले. त्यामुळे भारतद्वेष्ट्या आणि आता हिंदूंच्या जीवावरही उठलेल्या खलिस्तानी दहशतवादाला मुळापासून उखडून टाकण्याशिवाय पर्याय हा नाहीच!
आज दीपोत्सवातील नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन. या दिवशी सुख, समृद्धी, ऐश्वर्य संपन्नतेसाठी देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते. त्यानिमित्ताने देवी लक्ष्मीचे विश्वदर्शन....
पेशाने शास्त्रज्ञ, जैवविविधतेचा एक उत्तम निरीक्षक, पर्यावरण अभ्यासक, निसर्गप्रेमी आणि एवढं कमी म्हणून की काय साहित्याचीदेखील आवड असलेल्या वनस्पतीशास्त्रज्ञ, शिक्षक, लेखक डॉ. मंदार दातार यांच्याविषयी...
महाराष्ट्रातील फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला आता लक्षद्वीपमध्येही मोठा धक्का बसला आहे. लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांचे लोकसभेचे सदस्यत्त्व रद्द करण्यात आले आहे. लोकसभा सचिवालयाने बुधवारी अधिसूचना जारी करून मोहम्मद फैजल यांना अपात्र ठरवले आहे.
१९ व्या आशियाई क्रीडास्पर्धेत भारताने आतापर्यंत चमकदार कामगिरीत विविध क्रीडाप्रकारांत पदकांची लयलूट करत आहे. दरम्यान, बॅडमिंटनमधील भारताचे पदक निश्चित झाले असून लक्ष्य सेन, किदाम्बी श्रीकांत आणि मंजुनाथ मिथन यांच्या पुरुष संघाने उपांत्यपूर्व फेरीत नेपाळ संघाचा ३-० असा पराभव केला.
सन १८५७... भारताच्या स्वातंत्र्य समराच्या इतिहासातील एक सुवर्णपान. १८५७चा हा उठाव वर वर पाहता अपयशी झाला खरा, पण खरे तर याच उठावाने भारताच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पाहणार्या क्रांतिकारी, स्वातंत्र्यसैनिकांना एक दिशा मिळाली. या स्वतंत्र समरात अनेक नररत्नांनी प्राणाची बाजी दिली. आपल्या शौर्याने, पराक्रमाने इतिहासात आपले नाव कोरलेले, यातीलच एक रत्न म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांच्या शौर्याचे स्मरण करणारा हा लेख...
चीनकडे जगातील सर्वांत मोठ्या खोल समुद्रातील मासेमारी नौकांची मालकी आहे, जी चिनी नौदल आणि तटरक्षकांना मदत करणारे ‘सागरी मिलिशिया’ म्हणूनही काम करते. भारतानेही आपली आर्थिक आणि सुरक्षा उद्दिष्टे पुढे नेण्यासाठी स्वत:चा मासेमारी फ्लीट ताफा वाढवला पाहिजे आणि आधुनिक बंदरे बांधली पाहिजेत. त्याविषयी...
‘पुणे फिल्म फाऊंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धात्मक विभागातील मराठी चित्रपटांची यादी जाहीर केली. फाऊंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांच्यासोबत फाऊंडेशनचे सचिव रवी गुप्ता हेदेखील यावेळी उपस्थित होते. याबरोबरच विजय तेंडूलकर स्मृती व्याख्यानमालेत चित्रपट दिग्दर्शक चैतन्य ताह्मणे यांचे ‘लेसन्स आय हॅव लर्न्ट सो फार’ या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुण्यातील गजबजलेल्या रस्त्यांवर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवसभर शांतता पाहायला मिळाली. तथापि सायंकाळपासून मात्र फटाक्यांच्या आतषबाजीत अवघे पुणे उजळून निघाले. घरोघरी आनंदात लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधला गेला. रांगोळी, पणत्या, झेंडू-शेवंतीसह अनेक प्रकारची फुलांची सजावट करुन तसेच आकाशदिवे आणि घरांवर रंगबेरंगी लाईटिंगच्या माळांच्या सजावटीने यानिमित्त भर पडल्याचे पहायला मिळाले.
दिवाळी म्हटले की सर्वत्र एक वेगळेच चैतन्य पसरलेले आपल्यला जाणवते. भारतात हा सण एका वेगळ्याच उत्साहात साजरा होतो. भारतामध्ये आपल्याला विविध परंपरा पाहायला मिळतात. एवढंच काय तर अनेक ठिकाणी आपल्याला अशा काही गोष्टी पाहण्यास मिळतील की आपला त्यावर विश्वासच बसणार नाही. अशीच एक गोष्ट आहे भारतातील एका मंदिराची. या मंदिरात माता लक्ष्मीसाठी चिट्ठी लिहून लोक त्यांच्या इच्छा व्यक्त करतात. असं मानलं जात की भक्तांनी कागदावर मातेला लिहून पाठवलेल्या इच्छा पूर्ण होतात.
निर्बंधमुक्त उत्सव साजरे होत असताना आता हिंदू संस्कृतीमधील सर्वात मोठा सण असलेला दिवाळीचा उत्साह शिगेला पोहोचला असून पुणेकर सोमवार, दि.24 ऑक्टोबर रोजी होणार्या लक्ष्मीपूजनासाठी सज्ज झाले आहेत. बाजारपेठांत उत्साह असून छोटे आणि मोठे व्यावसायिक ग्राहकांच्या सेवेसाठी तत्पर असल्याचे आशादायक चित्र दिसून आले. महिलावर्गाने यावेळी बाजारात खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली आहे. तरुणाईचा उत्साहदेखील वेगवेगळ्या वस्तू खरेदींसाठी दिसत होता. आनंदाची उधळण आणि चैतन्यमय वातावरणात साजरा करावयाच्या या सणासाठी रांगोळी, तोरण, आकाशदिव
‘समतोल’चे कार्य काहीसे दैवीशक्तीसारखे वाटते. शिवाय काम करणार्यांपैकी काही खास देवीसुद्धा हे विशेष काम करीत आहेत. ‘समतोल’च्या नवदुर्गांबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. या लेखात आपण नऊ दुर्गांपैकी तीन दुर्गांचा कार्यपरिचय करून घेऊ.
वं मावशी तथा लक्ष्मीबाई केळकर. राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका. साधं नाव जरी ऐकलं तरी डोळ्यासमोर प्रसन्न आणि लोभस व्यक्तिमत्त्व उभं राहतं. खरंतर अंतःकरणातून सात्विक भाव दर्शविणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे वं. मावशी केळकर. राष्ट्र सेविका समितीच्या कार्यविस्ताराच्या आधारवेलीवर आजही त्यांची शिकवण अनमोल अशीच आहे. त्याकाळी रामायण प्रवचनांच्या माध्यमातून तरुण पिढीला संस्कारित करण्याचं घेतलेले व्रत आजन्म शेवटपर्यंत निष्ठेनं पाळलेल्या वं मावशींचे जीवन म्हणजे तीव्र लढा होता. ऐन तारुण्यात वं मावशींना वार्धक्य आल
भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आपण सर्वांनीच मोठ्या उत्साहात आणि उत्सवपूर्ण वातावरणात साजरे केले. दि. 15 ऑगस्ट, 1947... पारतंत्र्याच्या श्रृंखलेत जखडलेल्या आपल्या भारतमातेला स्वातंत्र्य मिळाले तो दिवस... इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारतमाता मुक्त झाली तो दिवस... सुमारे दीडशे वर्षे इंग्रजांनी भारतावर राज्य केलं. खरे तर 1757 साली झालेल्या प्लासीच्या लढाईत विजय मिळविल्यापासूनच इंग्रजांनी हिंदुस्थानात पाय रोवायला सुरुवात केली होती. ‘दे दि हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल’ असे पोकळ वक्तव्य करणार्यांनी म्
बर्मिंगहॅममध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा २० वर्षीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने पुरुष ऐकेरी बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदला गवसणी घातली आहे.
केंद्रशासित प्रदेश अर्थात लक्षद्वीपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार आहेत मोहम्मद फैजल. पण, त्याच्या अनोख्या प्रतापांकडे पवार साहेबांचे लक्ष कधी जाणार, असाच प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. कारण, खा. मोहम्मद फैजल आणि त्यांचा पुतण्या अब्दुल रज्जाक या दोघांविरूद्ध टूना मासळी घोटाळ्याप्रकरणी ‘सीबीआय’ने गुन्हा दाखल केला आहे
वंदनीय लक्ष्मीबाई उपाख्य मावशी केळकर या राष्ट्र सेविका समितीच्या आद्य प्रमुख संचालिका. वं. मावशींचा जीवनपट थोडक्यात मांडायचा म्हणजे एका अखिल भारतीय महिला संघटनेचा इतिहास मोजक्या शब्दांत मांडणे होय. आज त्यांच्या जयंतीनिमित्त केलेले हे स्मरण...
मोठा गाजावाजा करत ‘एमएमआरडीए’ प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, सांताक्रुझ ते प्रबोधनकार ठाकरे उड्डाणपूल, वांद्रेपर्यंत सुशोभीकरण आणि जाहिरातीचे कंत्राट मे. ‘लक्ष्य मीडिया लिमिटेड’ला दिले होते, पण आजपर्यंत २० महिने उलटूनही एक दमडीही ‘लायसेन्स फी’ अदा केली नसल्याची धक्कादायक कबूली ‘एमएमआरडीए’ प्रशासनाने ‘आरटीआय’ कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिलेल्या माहितीत दिली आहे.
युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दिव्यांग उमेदवारांना आयपीएस, रेल्वे संरक्षण दल आणि अंदमान-निकोबार, दिल्ली, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली, लक्षद्वीप पोलीस सेवेत नोकरीसाठी अर्ज सादर करण्याची परवानगी शुक्रवारी (दि. २५ मार्च) सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आली. हा निर्णय अंतरिम असल्याचे न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले.
भाजपने विरोध केल्यानंतर आता शिवसेनेकडून झाशीची राणी लक्ष्मीबाई असा नामकरण करण्याचा प्रस्ताव
संघर्ष जितका कठीण तितके यश उज्ज्वल असते, असं स्वामी विवेकानंदांनी म्हटलयं! या तत्वानुसार अभ्यासासोबतच नेमबाजीसारख्या खेळात जीवतोड मेहनत करणार्या लक्ष्यभेदी रुद्रांक्ष या युवकाविषयी...
केंद्रशासित प्रदेश आणि मुस्लीमबहुल असलेल्या लक्षद्वीपमध्ये कित्येक दशके शाळांमध्ये दिली जाणारी जुम्म्याची सुटी रद्द केली आहे. शुक्रवारी दिल्या जाणाऱ्या शाळा सुट्ट्यांचा नियम बदलण्यात आला आहे. यापुढील सर्व साप्ताहिक सुट्या रविवारी दिल्या जातील. लक्षद्वीपच्या शैक्षणिक विभागाने एक नवी दिनदर्शिका तयार करत सर्व शाळांची शुक्रवारची सुट्टी रद्द ठरवत साप्ताहिक सुटी रविवारीच दिली जाईल, असे म्हटले आहे.
बीएसईमध्ये मुहूर्त ट्रेडिंगची सुरुवात १९५७ मध्ये, तर एनएसईमध्ये १९९२ मध्ये झाली होती. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनानंतर एका तासाच्या कालावधीसाठी विशेष मुहूर्त ट्रेडिंग करण्यात येते. व्यापाऱ्यांसाठी हा बाजारात प्रवेश करण्याचा एक शुभ मुहूर्त समजला जातो. अनेक व्यापाऱ्यांची मान्यता आहे की, मुहुर्ताच्या दरम्यान ग्रहतारे असे काही जुळून आलेले असतात की या काळात केलेले ट्रेडिंग वाईट शक्तींच्या प्रभावातून मुक्त असते; या काळात बाजारात गुंतवणूक करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला फायदेशीर परिणाम मिळण्याची जास्त शक्यता असते.
लक्ष्मी पुरी यांची बदनामी करणारे ट्विट्स काढण्याचे आदेश