Enter your Email Address to subscribe to our newsletters
“महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्याचे नाव ‘वाढवण बंदर प्रकल्पा’मुळे जगाच्या नकाशावर येणार आहे. या बंदरांची ( Vadhvan Port ) ओळख देशातीलच नव्हे, तर जगातील टॉप टेन बंदर अशी असेल. हा प्रकल्प पालघर आणि कोकण किनारपट्टीला विकासाच्या मुख्य प्रवाहात तर आणेलच. मात्र, या प्रकल्पामुळे महाराष्ट्राचा जीडीपी एक टक्क्याने वाढेल,” असा विश्वास जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी दैनिक ‘मुंबई तरुण भारत’शी संवाद साधताना व्यक्त केला.
Read More
वाढवण बंदर सर्व नियम पाळूनच : मुंबई उच्च न्यायालय