Air Chief Marshal Masihuzzaman Serniabat

अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल; 'पुष्पा २'च्या प्रीमियर दरम्यान महिलेचा मृत्यू झाल्यामुळे केली तक्रार

मुंबईतच नाही तर संपूर्ण देशभरात सध्या पुष्पाचीच हवा आहे. सुकुमार दिग्दर्शित आणि अल्लू अर्जून अभिनित पुष्पा २ : द रुल हा चित्रपट देशभरात ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाला. एकीकडे या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असून दुसरीकडे मात्र अल्लू अर्जूनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चित्रपट प्रदर्शनापुर्वी ४ डिसेंबरच्या संध्याकाळी हैदराबादमध्ये विशेष प्रीमियर झाला होता. यावेळी अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि चित्रपटाची टीम त्यांच्या कुटुंबीयांसह आणि चाहत्यांसह हैदराबादच्या संध्या चित्रपटगृहामध्ये च

Read More

दिलजीत दोसांझच्या गाण्यांवर तेलंगणा सरकारने लावली बंदी!

गेले काही दिवस पंजाबी गायक दिलजीत दोसांझ त्याच्या गाण्यांच्या कॉन्सर्टमुळे विशेष चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या त्याच्या कॉन्सर्टमध्ये आलेल्या लोकांनी केलेली घाण आणि मैदानाचे केलेले नुकसान दिलजीतला भोवले आहे. दरम्यान, दिलजीत दोसांझचा 'दिल-लुमिनाटी' कॉन्सर्ट शुक्रवारी हैदराबादमध्ये होणार आहे. त्याआधीच तो वादाच्या भोवऱ्यात अडकला असून तेलंगणा सरकारने दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्ट आयोजकाला कायदेशीर नोटीस पाठवत अटी घातल्या आहेत. या नोटीसनुसार, दिलजीत दोसांझला दारू, ड्रग्ज आणि हिंसाचाराला प्रोत्साहन

Read More

भारतीय सैन्याचे ‘ऑपरेशन पोलो’ आणि हैदराबाद संस्थानाचे विलीनीकरण

हैदराबाद संस्थान नवनिर्मित पाकिस्तानला मिळावे, असा प्रयत्न तेव्हा होता. कारण, निजामाचे राज्य. उपपंतप्रधान असणार्‍या पोलादी नेतृत्व वल्लभभाई पटेलांनी ही बाब अंतर्गत समस्या म्हणून हिंदुस्थानी सैन्यास आदेश दिला आणि ‘ऑपरेशन पोलो’ ही मोहीम सैन्याने राबवून रझाकारांना नमवून मराठवाडा मुक्तिसंग्रामाची सांगता झाली. या मोहिमेत सर्व हिंदू संघटनांनी हिरिरीने भाग घेतला होता, हा इतिहास आहे. ‘ऑपरेशन पोलो’ दि. १३ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर १९४८ पर्यंत कार्यान्वित होऊन मराठावाडा रझाकारीतून मुक्त झाला. तेव्हा आजच्या मराठवाडा मुक

Read More

‘जी २०’ आणि कृषी क्षेत्रासाठी कृती योजना निश्चिती : भारतासाठी एक संधी

हैदराबाद येथे दि. १६ आणि १७ जून रोजी झालेल्या ‘जी २०’ कृषी मंत्र्यांच्या बैठकीत काही महत्त्वाच्या तत्त्वांवर आणि विविध आघाड्यांवर काम करण्यासाठी कृती योजना निश्चित करण्यावर सहमती झाली. सर्वसमावेशक, लवचिक आणि शाश्वत शेती आणि अन्न प्रणालींच्या विकासाद्वारे सर्वांसाठी अन्नसुरक्षा आणि पोषणासाठीची वचनबद्धता कायम ठेवत, इतर विविध उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एक प्रमुख साधन म्हणून, डिजिटल धोरणांवर देण्यात आलेला भर, ही गोष्ट विशेष लक्षात घेण्याजोगी ठरली. यामध्ये विशेषतः भारतासाठी महत्त्वाच्या गरजा आणि संधी आहेत. त्याव

Read More

मुंबईकरांसाठी खुशखबर! आता प्रवास होणार गतीमान!

मोनोरेल हा मुंबईकरांसाठी कुतुहलाचा विषय आहे. भारतातील पहिला मोनोरेल प्रकल्प सुरु करण्यासाठी मुंबईची निवड करण्यात आली होती. मुंबई देशातील पहिली मोनोरेल आणि जपानच्या ओसाका मेन मोनोरेल लाईन नंतर जगातल्या दुसऱ्या नंबरची लांब मोनोरेल आहे. पण, गाड्यांच्या अनुपलब्धतेमुळे कमी फेऱ्या आणि परिणामी प्रवाशांची नाराजी यामुळे मोनोरेलकरिता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) १० मोनोगाड्या बांधणीचा मार्ग आता खुला झाला आहे. मेक इन इंडिया धर्तीवर बांधण्यात येणारी भारतीय बनावटीची पहिली मोनो वर्षभरात मुंबईत दाखल

Read More

रमेश पतंगे लिखित 'डॉ. आंबेडकरांचा राष्ट्रविचार` आता संथाली भाषेतही!

ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक रमेश पतंगे यांनी लिहिलेले ‘डॉ. आंबेडकरांचा राष्ट्रविचार` हे पुस्तक आता संथाली भाषेतही अनुवादीत करण्यात आले आहे. हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील प्रा. भीमराव भोसले यांनी सर्वप्रथम या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद केला. त्या आधारावर विश्वभारती विद्यापीठातील सगेन मंडी या संशोधकाने या पुस्तकाचा संथाली भाषेत अनुवाद केला आहे. ‘आंबेडकर, भारत बनाओ राकाब रिनीच उदगया` असे या पुस्तकाचे नाव असून दि. १७ एप्रिल, २०१९ रोजी झारखंडच्या तत्कालीन राज्यपाल आणि सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस

Read More